HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर अमित शहा म्हणाले…!

मुंबई। पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. पालघर मॉबलिंचिंगमागे कोणतेही धार्मिक कारण नाही. पालघर घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न नको, हे प्रकरण दोन धर्मांमधील संर्घष बिलकुल नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पालघरमध्ये झालेला मॉबलिंचिंकचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, यावर सरकारव दोषारोप करणे अयोग्य, ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पालघरमध्ये झालेला मॉबलिंचिंकचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, यावर सरकारव दोषारोप करणे अयोग्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२०एप्रिल) पुन्हा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती दिल्यानंतर पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेबद्दल ठाकरे यांनी माहिती दिली. तसेच, काही जणांकडून जाणीवपूर्वक आग लावण्यात येत असून या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे. मात्र, या घटनेचा धार्मिकतेशी काहीही संबंध नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही साधला आहे. अमित शहांनाही घटनेची संपूर्ण माहिती असून मीही सागितंलय, असेही ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात म्हटले. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देण्याचा प्रयत्न करू नाका, असे आवाहन मुख्यमंत्री यावेळी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला – बिपिन रावत

News Desk

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

swarit