HW News Marathi
महाराष्ट्र

युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश

मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हानी झाली. अनेक लोकांनी आपली घरे गमावली. या सर्व नुकसानग्रस्तांना मदतीचा हात हा सरकारने सरसावला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

रायगड जिल्ह्यातील कोलाड, इंदापूर, माणगाव, म्हसळा,श्रीवर्धन, लगतच्या भागात पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व वित्तीय हानी झाली. वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा दूरध्वनी सेवा बंद आहे. युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश देण्यात आले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Aprna

वडाळा येथील GST भवनाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

News Desk

“खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी”, मुनगंटीवारांची भावनिक प्रतिक्रिया

News Desk