HW News Marathi
देश / विदेश

फडणवीसांनी महाविकासआघाडीला दिले १०० पैकी १५ गुण !मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली ..

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला,या समारोपानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १०० पैकी १५ गुण दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेचअधिवेशन असल्याने त्यांचे मूल्यमापन पुढल्या वेळी करू असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी जेव्हा सांगितले की ,फडणवीसांनी त्यांना १०० पैका १५ गुण दिले आहेत,तेव्हा उद्धव ठाकरेंनी नुकतेचं महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालये बंदचे आदेश दिले होते. त्यामुळे मी शाळांना सुट्टी दिलीये ,मार्क कोणी देऊ शकत नाही असे म्हणतं त्यांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.

विरोधा पक्षाचे नेते गेल्या अनेक दिवसांपासुन मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढत आहेत,उपमुख्यमंत्री अजित पवार हेचं मुख्यमंत्री आहेत असाउल्लेख वारंवार भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे,खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्याला आज दुजोरा दिला .

पाहा व्हिडिओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत उद्या सुनावणी ?

News Desk

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk

दरमाह तब्बल चार लाखांची पोटगी देण्याचे आदेश

News Desk