HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का? राज्यपालांचा पत्रातून प्रश्न

मुंबई | राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजप आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली असुन राज्य सरकारने मंदिरे सुरू केली नसल्याने भाजपने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अशात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रातून राज्यपालांनी मंदिरे सुरू न केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का असा प्रश्नही विचारला आहे. तसेच मंदिर सुरू न करण्याचे दैवी संकेत दिले आहेत का असा प्रश्न देखील राज्यपालांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यभट्टांनी शोध लावलेल्या शुन्याचा वापर भाजपाने जास्त केला

swarit

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

Aprna

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Aprna