HW News Marathi
महाराष्ट्र

पावसाचा शेतकऱ्यांना फटका खरीप पिकांचे कोट्यावधीचे नुकसान 

पंढरपूर | राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या पावसाने सुट्टी घेतली होती. त्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या कोसळधार पावसामुळे नदी नाले दुधडी भरुन वाहत असून, शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच खरीप पिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात रात्रभरापासून विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंजली दमानिया यांना न्यायालयाने समन्स बजावला

News Desk

 #CoronaVirus : आजपासून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध लागू

swarit

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

News Desk