HW News Marathi
देश / विदेश

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

आरती मोरे | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. राज्याच्या कृषी क्षेत्राला कोरोना झाला आहे असे म्हणतं त्यांनी कृषीमंत्री कुठे दिसत नसल्याची तक्रार केली आहे .

सदाभाऊ म्हणाले की ,शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारने बियाणे वाटले असा दावा केला मात्र मी स्वतः एक माजी मंत्री असलो तरी मलाचं बियाणे मिळाले नाही.

शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा दर यावर आज महाविकासआघाडी बोलत नाही. जर शरद पवार विरोधी पक्षात असते तर शेतकरी देशोधडीला लागला आहे, असे म्हणून ते शेतकऱ्यांना २०-२५ हजार द्या अशी मागणी केली असती. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ढोंगीपणा आणि नाटकी केली असती, असेही खोत यांनी म्हटलंय .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांचं निधन

News Desk

अरुण जेटलींच्या कुटुंबियांचे मोदींनी केले सांत्वन

News Desk

#NirbhayaCase : सत्यमेव जयते ! अखेर चारही आरोपी फासावर

swarit