HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात; सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

मुंबई | “सध्याची इंधन दरवाढ पाहिली तर निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका झाल्या पाहिजे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. देशात आज (२३ मार्च) दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारव टीका होत आहे. नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. यानंतरच पेट्रल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

सुप्रिया सुळे आज लोकसभेत म्हणाल्या, “सध्याची इंधन दरवाढ पाहिली तर निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका झाल्या पाहिजे. देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या नाही. तोपर्यंत इंधनाचे दर स्थिर होते. परंतु, पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दरवाढ झाली. या निवडणुकीच्या निकालपूर्वीच सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत होते की, आता निवडणुकीचे निकाल येणार आहेत. त्यानंतर इंधन दरात वाढ होईल. त्यामुळे निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधीच इंधन भरून ठेवा, अशा अश्याचे मीम्स व्हायरल होत होते. देशात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव काल (२२ मार्च) ५० रुपयाने वाढले आहे. तर 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी! राज्यातील १०वीची परीक्षा रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश

News Desk

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरे म्हणतात….

News Desk