HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या ‘संकल्प पत्र’तील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज (१५ ऑक्टोबर) संकल्प पत्र जाहीर केले आहे. यात भाजपने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, असल्याचे आश्वासन त्यांच्या संकल्प पत्रात दिले आहे. तसेच राज्यातील रस्त्यांची कायमस्वरूपी देभभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार, असल्याचे आश्वसन देखील संकल्प पत्रात देण्यात आले आहे. भाजपने त्यांच्या संकल्प पत्रात आश्वासनाचा पाऊस पाडला आहे.

भाजपच्या संकल्प पत्रातील महत्त्वाच्या योजना

  • महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार
  • पाच वर्षात १ कोटी रोजगार निर्माण करणार
  • शेती संलग्नित सुविधा
  • माझं शेत, माझं गाव
  • सुराज्य
  • राज्याचा अभिमानास्पद वारसा
  • जनसामान्यांचे कल्याण
  • आर्थिक समृद्धी व संपन्नतेकडे
  • विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, सर्वव्यापी विकास, सुरक्षित महाराष्ट्र, रस्ते विकास
  • सिंचन, पाणीपुरवठा व ग्रामविकास
  • वीज पुरवठा व निर्मिती
  • भक्कम गतिमान रेल्वेमार्ग
  • बंदर विकास आणि जलवाहतूक
  • आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा
  • दुष्काळमुक्ती, रस्ते विकास, शेती सुविधा
  • सर्वव्यापी – सर्वसमावेशी विकास

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BharatBandh | शिवसेना बंदात सहभागी झाली नाही, तरी देखील बंद यशस्वी | अशोक चव्हाण

swarit

उद्धवसाहेब ‘हा’ खेकडा तर शिवसेना पोखरत आहे !

News Desk

नावेत बसून सेल्फी काढणे बेतले जीवावर

News Desk