HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत जनतेकडून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

परळी (बीड) | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश्यासह महाराष्ट्रात २१ दिवसाचे लॉक करण्यात आले आहे.

जनतेच्या सुरक्षेच्या हेतूने सरकारने हे पाऊल उचलले आहे आणि याचे अनुपालन करत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी असे नियम बनवून दिले आहेत आणि या नियमांचे कठोर पणे पालन झाले पाहिजे या साठी पोलिक प्रशासन आरोग्य प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पासून सम व विषम संख्येप्रमाणे सकाळी 11ते 2 तर कधी 11 ते 3 या काळात जनतेला अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याची मुभा करून दिली आहे या दरम्यानच्या काळात लोकांनी सोसिअल डिस्टटन्स राखत आपला व्यवहार करण्यासाठी सांगण्यात आले आहे मात्र, परळी येथे असे न होता प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे तीन तेरा करत सोसिअल डिस्टन्सच्या नावाचा मजाक जनतेमार्फत होत असतांना पहावयास मिळत आहे. या काळात मार्केट मध्ये जत्रेचे स्वरूप पहावयास मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत, राऊतांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया 

News Desk

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

News Desk

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

News Desk