HW News Marathi
Covid-19

जगाला धीर देण्यापेक्षा घाबरवण्याचं काम का करताय ? WHOला आव्हाडांचा सवाल

मुंबई | जगात कोरोना महामारीने उद्भवलेल्या संकटाचा सामना आपण सगळेच करत आहोत. अशात जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO ने जगाला एक इशारा दिला आहे. तो म्हणजे आता There will be no return to the old normal ,या पुढे आधीचे जीवन जगता येणं शक्य होणार नाही. त्यातच त्यांनी पुढे कोरोनाची परिस्थिती आणखीनच गंभीर होणार असे म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘सुरूवातीपासूनच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी घाबवरण्याचे काम करत आहे. सुरूवातीला कोरोना विषाणू तितका धोकादायक नसल्याचे त्यांनी म्हटले होते आणि आपले वक्तव्य सारखे बदलत आहेत.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला, आता अजून कडक निर्बंध लागू

News Desk

कोल्हापूरात उद्या मराठा आरक्षण लढ्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक, संभाजीराजेही राहणार उपस्थित

News Desk

जनता कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली पुढची जीवनशैली बदलावी – तुकाराम मुंढे

News Desk