HW News Marathi
महाराष्ट्र

केसरकरांचा राणेंना इशारा,”…तर आम्ही मागे-पुढं पाहणार नाही”

सिंधूदूर्ग | सध्या सिंधूदूर्गात जी राजकीय यात्रा सुरु आहे त्यातील भाषणात बदल असल्याचे पहावयास मिळत आहे. आज जे काही बदलले आहे त्यामध्ये न्यायालयाचा फार मोठा वाटा आहे असेही केसरकरांनी नमूद केले. न्यायालयाने सांगितले भडक भाषणा होता कामा नये यासाठी आता ते विकासाचे मुद्दे मांडत असल्याचे केसरकरांनी राणेंविषयी बोलतना सांगितले.

हितासाठी विकासाच्या संघर्षाबरोबर राजकीय संघर्ष अटळ असल्याची भुमिका

मी १७ तारखेपर्यंत वाट पाहीन, त्यानंतर देखील भुमिका बदलली नाही तर कोकणच्या जनतेच्या हितासाठी विकासाच्या संघर्षाबरोबर राजकीय संघर्ष अटळ असल्याची भुमिका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर केसरकर बोलत होते.

ते म्हणाले स्वतःला काही मिळवायचा आहे त्यापेक्षा लोकांना मी काय देऊ शकतो याचा विचार त्यांनी करावा. त्यासाठीचे असलेले उर्वरीत आयुष्य त्यांनी खर्च करावे. येत्या १७ तारखेस उच्च न्यायालयाचा निकाल आहे. या निकालानंतर त्यांनी भुमिका बदलली नाही तर संघर्ष अटळ आहे असे केसरकरांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

News Desk

अनेक वादग्रस्त विधानांमुळे इंदुरीकर महाराज मोठ्या अडचणीत

swarit