HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ७८८३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई | आज राज्यात ५९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर राज्याच आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. ७८८३ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले आहेत. राज्यात एकूण १४,९४,८०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९% इतके झाले आहे.

सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. देशात आणि राज्यात काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेची निवड बिनविरोधी, तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

News Desk

आतापर्यंत ३० हजार १०८ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk

कोकणात जाण्यासाठी बुकिंग कधी सुरू होणार, काय नियम? जाणून घ्या…

News Desk