HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६,५५५ नवे रुग्ण, १५१ जणांचा मृत्यू 

मुंबई | राज्यात आज (५ जुलै) ६,५५५ नवे कोरोना रुग्ण आधळले आहेत. तर, १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २,०६,६१९ इतकी झाली आहे तर ८,८२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ लाखांच्या पुढे राज्यात कोरोनामुक्त लोकं झाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने हेल्थवर्कर म्हणून घेतली होती लस !

News Desk

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या इंदापूरमधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

News Desk

विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केली, योगी आदित्यनाथांचा आरोप

News Desk