HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजारांच्या पुढे नवे रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ८३२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ६६ हजार १९१ नवीन कोरोनाबाधित वाढले आहेत.

याशिवाय आज (२५ एप्रिल) दिवसभरात राज्यात ६१ हजार ४५० रूग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात ३५,३०,०६० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८२.१९ टक्के आहे. सध्या राज्यात ६,९८,३५४ अॅक्टिव्ह केसेस असून, राज्यातील मृत्यू दर १.५१ टक्के एवढा आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा ॲाक्सिजन गुजरातला पळवण्याचा प्रयत्न ,कट आला उघडकीस !

News Desk

कोरोनावर मात केलेल्या लोकांनी पुढे येऊन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा !

News Desk

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

News Desk