HW News Marathi
Covid-19

गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई । राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (१७ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २५० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर याच २४ तासांत राज्यात १४ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत तब्बल १५ लाख ८६ हजार ३२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी, १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर १ लाख ८५ हजार २७० जण राज्यातील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण ४१ हजार ९६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिकांनी ॲानलाईन बकरा खरेदी केला आहे का ? बकरी ईदवरून राजकारण तापलं !

News Desk

कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी श्वानांना दिले जाते प्रशिक्षण

News Desk

अजित पवारांची वकिली करायला गेले अन् इज्जतीचा कचरा केला ! राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

News Desk