HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला | भिडे गुरुजींचा आरोप

कोरेगाव-भीमा | हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर करण्यात आला. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी करत येत्या २८ मार्चला महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याच्या आरोपाला आता शरद पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर!

News Desk

#MaharashtraResult2019 : पंतप्रधान मोदींच्या सभेनंतरही ‘या’ भाजपच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव

News Desk

कोल्हापुरात जयश्री जाधव यांचा विजय; परळीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

News Desk
महाराष्ट्र

नोटबंदी, जीएसटीमुळे शिवसैनिकाची आत्महत्या, शिवसेना केंद्राच्या अविश्वास प्रस्तावाविरोधात जाणार का?

News Desk

मुंबई | केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी देशोधडीला लागला आहे. याला कंटाळून १६ मार्च रोजी कराड येथील शिवसैनिक तरुण सराफा व्यापारी राहुल फाळके यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राहुल फाळके खरे तर शिवसैनिक होते. परंतु शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला नाही. केंद्रात अविश्वास ठराव आला आहे. शिवसेनेने त्या ठरावाच्या बाजूने मतदान करून प्रायश्चित करणार का आणि राहुल फाळकेला खऱ्या अर्थाने श्रद्धांजल अर्पण करणार का असा सवाल विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

  • शिवेसेनेचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा नाही | सुनील प्रभू

सुनील प्रभू यांनी सांगितले की, शिवसेना आपल्या आपल्या मावळ्याशी प्रामाणिक आहेत. त्या शिवसैनिकाला २० लाखांची मदत दिली. केंद्रात आणलेल्या अविश्वास प्रस्ताव केवळ टीडीपी आणि एका राज्यापुरता मर्यादा आणला आहे. टीडीपीने राजकारण केले आहे. त्यामुळे शिवसेना या प्रस्तावाला कधीही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

चैत्यभूमीवर प्रवेश नाकारल्यामुळे अनुयायांमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात

News Desk

“आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?”, काँग्रेसचा सायकलवरून विधानभवनात प्रवेश

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मराठा नेते गैरहजर, ४८ पैकी केवळ ८ जणांची उपस्थिती

News Desk