HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात फटाके बंदी झाल्यास कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घातली आहे. या निर्णय़ाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्रात देखील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर असून दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घालण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रस्तावर सादर केल्यांतर फटाकेबंदीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके बंदी लागु होऊ शकते. दरम्यान, असे झाल्यास फटाके कारखानदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा दिवाळीची शालेय सुट्टी २० दिवसांवरून १५ दिवसांवर

News Desk

नियमित परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देणार! – मुख्यमंत्री

Aprna

कोरोनाच्या संकटात नागरिकांना शहरातील अद्ययावत रुग्णालये देतील दिलासा! । दादाजी भुसे

News Desk