HW News Marathi
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची दिल्लीत अखेर भेट झालीच!

नवी दिल्ली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे. ममत बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली.

ममता बॅनर्जी यांचा कॉल आला होता

शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी राज्यातील पूरस्थितीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांचा कॉल आला होता असे स्पष्ट केले होते. तसेच ममता बॅनर्जी या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट लांबल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेण्याचे टाळल्याचा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या.

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील भेटीचा मुहूर्त

अशातच आता ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील भेटीचा मुहूर्त घडून आला आहे. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ही भेट राजकीय स्वरूपाची होती असे स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी या गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आज माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. आता ते मुंबईला जात आहेत, पण आम्ही पुन्हा काही दिवसांनी भेटणार आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील

मी प्रत्येक दोन महिन्यांनी दिल्लीला येणार आहे असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या, त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्या घरून निघताना ही माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे. ममत बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली.

ममता बॅनर्जी यांचा कॉल आला होता

शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी राज्यातील पूरस्थितीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांचा कॉल आला होता असे स्पष्ट केले होते. तसेच ममता बॅनर्जी या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट लांबल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेण्याचे टाळल्याचा बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या.

विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील

मी प्रत्येक दोन महिन्यांनी दिल्लीला येणार आहे असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या, त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्या घरून निघताना ही माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे. ममत बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार होत्या, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली.

ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील भेटीचा मुहूर्त

अशातच आता ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील भेटीचा मुहूर्त घडून आला आहे. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ही भेट राजकीय स्वरूपाची होती असे स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी या गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आज माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. आता ते मुंबईला जात आहेत, पण आम्ही पुन्हा काही दिवसांनी भेटणार आहे.

विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील

मी प्रत्येक दोन महिन्यांनी दिल्लीला येणार आहे असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होत्या, त्यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्या घरून निघताना ही माहिती दिली आहे.

भेट न होण्यामागची कारणं

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शरद पवार हे गेले 5 दिवस दिल्लीतच होते. मात्र दोन्ही बाजूंकडून ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकारच घेतला न गेल्यामुळे ही भेट झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण कऱणार, यासाठी ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोन तुल्यबळ नावांची चर्चा सुरु आहे. असं असताना ही भेट न झाल्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. मात्र ही चर्चा अनावश्यक असून नुकतीच तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी नुकतीच पवारांची भेट घेतली असल्यामुळे या न झालेल्या भेटीची फार चर्चा करण्याची गरज नसल्याचं तृणमूलच्या वतीनं सांगितलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने मी सुखरूप आहे- मुख्यमंत्री

News Desk

‘मी ‘सामना’ वाचत नाही, गांधींवर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकणं’, नाना पटोलेंचं बेधकडं विधान

News Desk

दालने घेतली पण कारभार हाती कधी घेणार?

News Desk