HW News Marathi
महाराष्ट्र

कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

संग्रामपूर | कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला. यावेळी सरकार विरोधी देखील देण्यात आल्या.

सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे गतवर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्या पासून वंचित राहले. त्यांना ५० टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन स्वाभिमानी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून घोषणा देत वाहने अडविण्यात आली. रस्त्यावर टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या विरुध्द केलेल्या वक्तव्यानंतर मनसे- सेनेत टीका टिप्पणी सुरू

swarit

उस्मानाबाद जिल्हयातील ५ वीच्या मुलीचं नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

News Desk

केंद्रीय पुरातत्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या देखभालीविषयी विधिमंडळात अहवाल सादर करावा – नीलम गोऱ्हे

News Desk
मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट खटला यूएपीए कायद्या अंतर्गतच

News Desk

मुंबई | २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआईए स्पेशल कोर्टाने कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली आहे. कर्नल पुरोहित यांनी (UAPA) कायदा हटविण्याची मागणी करणारी याचिका केली होती. परंतु यूएपीए (UAPA) कायद्या अंतर्गतच हा खटला चालणार असल्याचे एनआईए स्पेशल कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पुढच्या सुनावणीत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास होणार कारवाई

swarit

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

मोनो रेल ऑगस्टमध्ये धावणार

News Desk