HW News Marathi
Covid-19

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

मुंबई | राज्यात आज (१३ ऑगस्ट) ११,८१३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ९,११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण रुग्ण ५,६०,१२० इतके झाले आहेत. ३,९०,९५८ रुग्ण आत्तापर्यंत राज्यात बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा बरे होण्याचा दर ६९.८ टक्के झाला आहे.

दुसरीकडे मुंबईत देखील नवे १२०० रुग्ण आज सापडले आहेत. ८८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या १,२७, ५७१ रुग्ण आहेत. तर मुंबईत रिकव्हरी रेट ७९ टक्के इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२१ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

News Desk

महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची, भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ९७० नवीन रुग्ण,एकूण संख्या ८५ हजार ९४० वर

News Desk