HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ‘ईद’ला बकरी न कापण्याचा मुस्लीम बांधव निर्णय, पूरग्रस्तांना करणार मदत

मुंबई | राज्यातील कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे कोल्हापूरातील मुस्लीम समाजाने ‘बकरी ईद’ ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या हा निर्णयाने पूरग्रस्तांना त्यांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

तसेच सागंली जिल्हातील पूरग्रस्त भाग सोडून जे मुस्लीम बाधंव आहेत त्यांनी ही हा निर्णय घ्यावा आणि एका बोकडाचा जवळपास २० हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला जावा अस आवाहनही कोल्हापूरच्या मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या निर्यणामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी सरकारने कोणाच्यातरी आडून राजकारण करणे थांबवावे, अमोल कोल्हेंची हाथरस प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

News Desk

“केंद्र सरकार कर्तव्यात चुकल्यानेच OBCआरक्षण रद्द झालं”

News Desk

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान सुरु 

News Desk