HW News Marathi
Covid-19

“कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला भाजप कारणीभूत ठरणार”- नवाब मलिक

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाने केंद्रीय मंत्र्यांची जनाशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेवरून विरोधक आता टिकबाजी करत आहेत. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला भाजप कारणीभूत होता, ही सत्य परिस्थिती आहे, असं सांगतानाच आता तिसऱ्या लाटेलाही भाजपच जबाबदार ठरणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

News Desk

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरुद्ध हक्कभंग, काँग्रेस मांडणार प्रस्ताव

News Desk

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk