HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांची केंद्रावर टीका

कर्जत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रात एकाधिकारशाही वाढत असून लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे, असे पवार म्हणाले. शेतकरी आत्महत्या आणि सरकारची जाहिरातबाजी या विषयांवर भाष्य करत शरद पवार यांनी केंद्र तसेच राज्य सरकारला टोले लगावले. देशात आणि राज्यात चिंता करावी अशी परिस्थिती आहे. देशातील जनतेला मोठी आश्वासने दिली गेली होती. प्रधान सेवक म्हणून काम केले जाईल असे चित्र मांडले गेले होते. मात्र त्यानुसार काही होताना दिसत नसल्याचे पवार म्हणाले. देशातील महागाई कमी न होता ती वाढत आहे आणि याचे कारण म्हणजे चुकीचे अर्थकारण असल्याचे पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maratha Reservation | संपुर्ण राज्यभरात आज मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन

swarit

ईडीकडून राज ठाकरेंवर होणार कारवाई ?

News Desk

“ये है उद्धव का ‘नया’ महाराष्ट्र” !!, नितेश राणेंची सरकारवर टीका

News Desk