HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश मेहतांची उचलबांगडी, पालकमंत्री पदावरून हटवले

राज्याचे गृहमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची उचलबागंडी करण्यात आली. प्रकाश मेहता यांच्याकडून पालकमंत्री पद काढुन घेण्यात आली आहे. त्यांच्याठिकाणी अन्न व नागरी पुरवठा राज्यामंत्री रविंद्र चव्हाण यांची पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उचलबांगडीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते प्रकाश मेहतावर नाराज होते. या नाराजीमुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिन असो प्रजास्ताक दिवस पालकमंत्री म्हणून प्रकाश मेहता मुख्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी दांडी मारली. शिवाय सावित्री नदी दुर्घटनेवेळीही त्यांच्याविरोधात मोठी संतापाची भावना लोकांमध्ये होती. त्याचवेळी त्यांना पालकमंत्रीच्या पदावरून हटवण्याची मागणी झाली होती,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

News Desk

‘माझा वाढदिवस साजरा करू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

News Desk

नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांना ३० एप्रिल पर्यंत अंमलबजावणी अधिकारी म्हणून विशेषाधिकार

News Desk
देश / विदेश

देशाला लोकशाही काँग्रेसने किंवा नेहरुंनी दिलेली नाही – नरेंद्र मोदी

News Desk

नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषणाला उभे राहताच विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. ‘देशाला लोकशाही काँग्रेसने किंवा नेहरुनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे.’

‘आम्हाल तुम्ही (काँग्रेस)ने लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही.’ ‘सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर संपूर्ण कश्मीर आपले असते.’ ‘आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा’ अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

‘नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी…, क्या हुआ, क्या हुआ, १५ लाख का क्या हुआ?’ या घोषणांनी सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Related posts

#COVID19 : देशातील ६३ टक्के कोरोनाबळींचे वय ६० पेक्षा अधिक, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

सिमेवर पुन्हा गोळीबार, एक जवान शहीद

News Desk