HW News Marathi
महाराष्ट्र

पावसाळा लक्षात घेत छत्री, रेनकोट यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

मुंबई | राज्यात कोरोनाच्या या स्थितीत लॉकडाऊन सुरु आहेच. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु आहेत. बाकी सर्व बाबी बंद आहेत. कोरोना थांबण्याचे तर नाव घेत नाही आहेच. तसेच, जसा उन्हाळा सुरु आहे तसा पावसाळाही येणारच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शासनामार्फत सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सुचनांनुसार येणारा पालसाळा लक्षात घेत छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनाव्शयक वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. तसेच, या आदेश ३० सप्टेंबर पर्यंत लागू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशमुखांनी ईडीला पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने अटक, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

News Desk

“दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपली नाही, दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, आता मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनाही भेटणार!

News Desk