HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपींना तुर्तास दिलासा, 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही या आरोपींचा संबंध असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे.

या हिंसाचार प्रकरणी संबंध असल्याच्या कारणावरुन वरवरा राव, अरुण पेरेरा, गौतम नवलखा, वेरनोन गोन्जाल्विस आणि सुधा भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार १२ सप्टेंबरपर्यंत ५ आरोपींना नजरकैदैत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींवरील कारवाईला तुर्तास स्थगिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

News Desk

मराठी भाषा भवन सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल! – सुभाष देसाई

Aprna

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही !

News Desk