HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल उद्या

औरंगाबाद : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल मंगळवारी १२ जून रोजी लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. अपात्र ठरवलेल्या १० नगरसेवकची मते एकत्रित करुन मतमोजणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. हा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एक. के. कोतवाल या दोन्ही न्यायाधीशांनी हा आदेश दिले आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीड प्रतिष्ठेची लढाई

लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी यांच्यात प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे हे दोघे ही आमने सामने आहेत. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी पाठिंबा दिला आहे.

Related posts

उद्या राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सामंत संवाद साधणार

News Desk

“उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार”, प्रदीप शर्मांवरुन सोमय्यांची टीका

News Desk

पालघर, पुण्यात आज जोरदार पावसाचा अंदाज!

News Desk
महाराष्ट्र

भाजपचे संपर्क फॉर समर्थन सर्वात घाणेरडा कार्यक्रम | संजय निरुपम

News Desk

मुंबई | संपर्क फॉर समर्थन अभियान सर्वात घाणेरडा कार्यक्रम असल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगून भाजपरवर निशाणा साधला. निरुपम यांनी काँग्रेस कार्यालायात पत्रकार परिषद घेण्यात आल असून यात निरुपम यांनी भाजप आणि पालिकेचा खरपूस समाचार घेतला.

आठवड्या भरापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संपर्क फॉर समर्थन या आभियाना अंतर्गत मुंबईच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दरम्यान शहा यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा या प्रसिद्ध व्यक्तीची भेट घेत त्यांना मोदी सरकारच्या चार वर्षात झालेला विकास बदल सांगून त्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच शहा ज्या ज्या व्यक्तींची भेट घेतली त्यांना काँग्रेस हे पुस्तक देणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले.

मोदी सरकारचा चार वर्षात आढावा ‘विश्वासघात’ पुस्तकातून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांना क्लीनचीट असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनातील १४ भ्रष्ट मंत्र्यांवर आधारित काँग्रेसने पुस्तक बनविले आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या या पुस्तकारचे प्रकाशन करण्यात येणार आहेत.

या पुस्तकात पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, गिरीष बापट, सुभाष देशमुख, विष्णू सावरा, जयकुमार रावल, प्रकाश मेहता, सुभाष देसाई, अर्जुन खोतकर, रविंद्र वायकर, संभाजी निलंगेकर पाटील, दिपक सावंत आणि महादेव जानकर या १४ भ्रष्ट्राचारी मंत्र्यांचे भ्रष्टाचारीची माहित या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच या पुस्तकात समृद्धी महामार्गवरील घोटाळा यावर देखील माहिती दिली आहे.

पालिकेच्या अपुऱ्या सुविधा

पालिका आरोग्यावर 3 हजार तीनशे 11 कोटी खर्च करुन सुद्धा पालिकेच्या रुग्णालयाची दुरावस्थेत आहेत. पालिकेचे एक ही रुग्णालयात जाऊन आपण उपचार करुन शकतो. रस्ते आणि उड्डाणपूल ३ हजार २९६ कोटी रुपये पालिका खर्च करते. तरी सुद्धा पहिला पावसात मुंबईची दुरावस्था झालेली दिसून येते.

पालिका दरवर्षी पाणी पुरवठा 5 हजार 61 कोटी खर्च करुन ही मुंबईकरांना अपुरा पाणी पुरवाठा होतो. मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मुंबईला पुरेसे पाणी पुरवठा नसल्यामुळे पालिका नेमके ऐवढ्या पैसांचे करते तरी काय असा सवाल संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

 

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने ४०० कोटी रुपये  केले मंजूर

News Desk

वानखेडेंकडून माझ्या जीवाला धोका, प्रभाकर साईल तक्रारीसाठी पोलीस आयुक्तालयात

News Desk

निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीबाबत प्रश्न करणारे फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही !

News Desk