HW News Marathi
Covid-19

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

मुंबई | एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तृळात अनेक विषयांवर चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिल्याचे समोर आले आहे. मुंबईत ‘कोरोना’चा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या दर तासाला दोन मुंबईकर मृत्युमुखी पडत आहेत. आज (16 मे) 884 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला 37 नवीन रुग्ण. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावे लागेल? मंत्री की बाबू?” अशा आशयाचे ट्वीट संजय निरुपम यांनी केले होते.

आज (१७ मे) पुन्हा एकदा “कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत की कोविड19 च्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अपयशी ठरली आहे. या अपयशाला कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता” अशी तोंडभर टीका संजय निरुपम यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील अनलॉकबाबत अंतिम मसुदा मुख्यमंत्र्यांकडे दिला, मंजुरीनंतर दुपारपर्यंत अधिसूचना निघेल : विजय वडेट्टीवार

News Desk

कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा फायदा नागरिकांना मिळवा, सोनिया गांधीपाठोपाठ थोरातांनी केली मागणी

News Desk

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५७ लाखांवर पोहोचली, तर अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख लोकांचा मृत्यू

News Desk