HW News Marathi
महाराष्ट्र

वीज कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांनी गमावले प्राण

यवतमाळ | एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात तासागणिक वाढत आहे. सद्यस्थितीला कोरोनाची राज्यात संख्या ही २१५ आहे. तर पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. राज्यात कोरोना थैमान घालत असताना यवतमाळमध्ये वीज पडून एखाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. राळेगाव तालूक्यातील गुजरी येथे काल (२९ मार्च) ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काल (२९ मार्च) विदर्भात अनेक ठिकणी अवकाळी पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. याच पावसाने वीज पडून एकाच कुटुंबातील ६ जणांना जीव गमवावा लागला. मृत पावलेल्यांमध्ये ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सायबर कमिटी

News Desk

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, राऊतांची राज्यपालांवर टीका

News Desk