HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक ! मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा धोका नाही। स्कायमेट

मुंबई । मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा धोका नसल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर आज (३जून) दुपारी एकच्या सुमारास धडकलेले चक्रीवादळ सध्या ठाणे, पालघर पट्ट्यात आहे.हे वादळ येथून ते पुढे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईपासून हे वादळ थोडे पुढे सरकार असले तरी हवामान विभागाने दिलेला धोक्याचा इशारा कायम असल्याचे सांगितले

अलिबागला धडकलेले वादळ मुंबईला येण्याची शक्यता व्यक्त झाल्याने शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती. दुपारी एक ते दीडच्या सुमारास अलिबागला धडकलेल्या धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलादेखील बसला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात मोठया पावसाने हजेरी लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना जयंत पाटलांनी दिले आश्वासन 

News Desk

प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा जळगाव येथे झाला अपघात

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरक्षण मिळावे या मताचे नाहीत – नारायण राणे

News Desk