HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे लातूरमध्ये भूमीपूजन

लातुर | मेट्र रेल्वेचे डबे तयार करणा-या कंपनीचे आज लातूरमध्ये भुमपुजन होणार आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्यात मोठा रोजगार उपलब्द होणार आहे. लातूर जिल्हा क्रिडा संकुल येथे संध्याकाळी पाचवाजता रेल्वे मंत्री पियुष्य गोयल मुख्यंमंत्री देवेंद्र फडवीस उपस्थीतीत भूमीपूजन सोहळा होणार आहे.

रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे

News Desk

‘दारुच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात’, राऊतांचा भाजपवर टोला

News Desk

तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, आशिष शेलारांनी थोपटली पाठ

News Desk
व्हिडीओ

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू असे महामानवाला वंदन करत आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची अनोखी प्रथा गुरुवारीही धम्मभक्तांना पाहायला मिळाली. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी नाशिक येथील ज्येष्ठ रांगोळीकार नारायण चुंबळ यांनी रेखाटली होती.

गुरुवारी 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर लाखो बुद्ध अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.या प्रचंड जनसमुदायात लहान थोरांपासून सर्वच अनुयायांचा समावेश होता. परंतु गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कलेमार्फत रांगोळी साकारत अनोखा आदर्श , प्रेरणा अनुयायांपुढे ठेवली आहे. ही रांगोळी बाबासाहेबांची फक्त प्रतिमा नसून आमची प्रेरणा आहे. त्यांनी संविधानातून दिलेला समतेचा संदेश आज मी माझ्या कलेतून पुढे लोकांपर्यंत नेत आहे, असे ६८ वर्षीय नारायण चुंबळ यांनी सांगितले.

या रांगोळीसाठी त्यांनी सकाळी 6 वाजता सुरुवात केली. ३ तासांचा कालावधी या रांगोळीसाठी त्यांना लागला यामध्ये एकूण 15 किलो रांगोळी आणि आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

Related posts

Aaditya Thackeray Shivsena | शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा नव्हे…पूरग्रस्त महत्त्वाचे !

Gauri Tilekar

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk

निती आयोगाने राज्याला Corona Third wave चा कोणताही ईशारा दिलेला नाही

News Desk