HW News Marathi
महाराष्ट्र

महागाईची झळ टपरीवरच्या चहाला; राज्यातील चहा 2 रुपयाने महागला

मुंबई | राज्यात टपरीवर मिळणारा चहा आता २ रुपयाने महागला आहे, असा निर्णय टी आणि कॉफी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. राज्यात साखर, दूध आणि चहा पावडर या सामग्रीच्या किंमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती चहा आणि कॉफी असोसिएशन दिली आहे. चहाच्या सध्याच्या दरापेक्षा २ रुपये आकारण्यात येणार आहे. सध्या रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात पडलेले स्पष्ट दिसून येत आहेत. 

गेल्या २१ दिवसांपासून रशिया-युक्रेनचेय युद्ध सुरू आहे. यामुळे जगभरात कच्चा तेल्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या युद्धाची जळ भारताला सुद्धा सोसावली लागत आहे. देशात तेलाच्या किंमती वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकट आणि अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर देशातसह राज्यात अन्नधान्य आणि डाळींच्या किंमती वाढ झाली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यंगचित्राच्या कुंचल्यातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्राला फटकारले…

News Desk

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

नाशिकमध्ये अनधिकृतरित्या झालेल्या वृक्षतोडीसंदर्भात गुन्हा दाखल! –  एकनाथ शिंदे

Aprna