HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या रोषाला हे लोक जबाबदार…

मुंबई | राज्यात मराठा आंदोलन चिघळण्याला समाजाच्या असंतोषाला आणि सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य अद्यार समजलेले नाही. ते चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ही बाब खेदाची आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

दरम्यान, आंदोलनाशी संबंधित घटकांशी त्वरित संपर्क साधावा आणि यातून मार्ग काढावा, असा जेष्ठत्वाचा सल्ला देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांचा राजीनामा होणार? सिल्व्हर ओकवर शरद पवार,अजित पवार,देशमुख बैठक सुरू!

News Desk

अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल!

News Desk

मुंबईत बॉम्बस्फोट कट प्रकरणी एटीएसकडून आणखी एकाला अटक!

News Desk