HW News Marathi
महाराष्ट्र

पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेल्या जवानाला तीन वर्ष शिक्षा

मुंबई: मूळचे महाराष्ट्राचे असलेले जवान चंदू चव्हाण यांना कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरवण्यात आलंय. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चंदू चव्हाण एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. या प्रकरणी त्यांना २ महिने २९ दिवसांचा तुरुंगवास आणि २ वर्षांची पेंशन कापण्यात येणार आहे.

चव्हाण यांचा आपल्या वरिष्ठांशी वाद झाला, आणि रागाच्या भरात ते चालू लागले. त्यांनी एलओसी कधी ओलांडली, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. अनेक दिवस ते पाकिस्तानच्या कब्ज्यात होते. पण दोन्ही देश याबाबत सतत संपर्कात राहिले, आणि सुदैवानं चव्हाण परत आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती !

News Desk

…तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन !

News Desk

मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो, अजित पवारांचा भाजपला इशारा

News Desk