HW News Marathi
महाराष्ट्र

“नारायण राणेंना अटक करुनच दाखवाच!”, भाजप नेते संतप्त

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेचे आदेश दिले आहेत. यावरून आता राजकीय वातावरणात त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. भाजप नेत्याने या गोष्टीवर आता आपलं मत व्यक्त केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते प्रमोद जठार यांनी आपलं मांडलं आहे.

कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू

चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ““भाजप नेते नारायण राणे यांची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही दाखवली? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. तर, नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं आहे.

हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे

“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला आहे.

राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे

“राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे’ ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. ‘मी असतो तर’ असं ते म्हणाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. “हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला आहे.

जन आशिर्वाद यात्रा निघणार

जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीतीपोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे. नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसत आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

News Desk

‘अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेलच’- संजय राऊत

News Desk

आजी मंत्र्यांच्याही सुरक्षेत वाढ करा !

swarit