HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (३१ ऑगस्ट) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात नव्या ११ हजार ८५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत नव्या १ हजार १७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार १५८ जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.आतापर्यंत राज्यात एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ९४हजार ०५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.३७% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात केल्यावर अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरोधात संसदेत काँग्रेसची विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस

News Desk

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी,भाजीविक्रेत्याच्या मृत्यु ..

Arati More