HW News Marathi
महाराष्ट्र

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

उल्हासनगर : १ जानेवारी रोजी भिमाकोरे गांव येथे जातीयवादी समाजकंटकानी स्तंभाला अभिवादन करन्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक करुन गाड्या जाळल्याचा अमानुष प्रकार केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने उल्हासनगर शहर बंद केले आहे . तर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविन्यात आला असुन कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .
भिमाकोरे गांव येथे स्तंभाला अभिवादन करन्या करिता येणाऱ्या बहुजन बांधवांवर तेथिल जातीयवादी समाजकंटकानी इमारतीच्या गच्चीवरुन दगडफेक करुन नंतर गाड्या जाळण्याचा अमानुष प्रकार केला . तर महीला लहान मुलांवर ही दगडफेक केल्याने याचे पडसाद सर्वत्र पसरले आहे . त्यामुळे येथिल आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरुन उल्हासनगर शहर बंद केले आहे . शहरातील रिक्षा चालकानी देखिल या बंद मध्ये सहभागी होवुन रिक्षा बंद ठेवल्या आहेत . तर पोलिसानी शहरभर चोख बंद ठेवल्याने कोणता ही अनुचित प्रकार घडला नाही .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Aprna

‘एमटीपी’च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय मंडळांची नियुक्ती करावी; डॉ नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Aprna

आघाडीचे सरकार अंतर्विरोधामूळेच पडले, चंद्रकांत पाटलांचा दावा

News Desk