HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 : राज्यात सकाळी ११ वाजपर्यंत १७.५० टक्के मतदान

मुंबई | राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (२१ ऑक्टोबर) २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवता झाली आहे. राज्यात सकाळी ९ वाजपर्यंत कमी मतदान झाले होते. मात्र, राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचा सरासरीत १५ टक्के मतदान वाढले आहे. राज्यात नंदुरबारमध्ये १९ टक्के सर्वात जास्त मतदान झाले आहे. राज्यात सकाळी ११ वाजपर्यंत १७.५० टक्के मतदान मुंबई उपनगरात १३ टक्के मतदान, साताऱ्यात १५ टक्के मतदान, सांगली ११ टक्के, पुण्यात आतापर्यंत १५ टक्के मतदान पार पडले आहे. राज्यभरात सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान झाले होते.

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंतचे मतदान

  • मुंबई उपनगरात १३ टक्के
  • साताऱ्यात १५ टक्के
  • नंदुरबारमध्ये १९ टक्के
  • गोंदियामध्ये १५ टक्के
  • जळगाव- १२.३०
  • बुलडाणा १५.९२
  • अकोला- १५.६५
  • वाशिम- १३.१८
  • अमरावती- १५.२१
  • वर्धा- नागपूर १४.०८
  • सोलापूरमध्ये १३ टक्के
  • सांगलीमध्ये ११ टक्के
  • पालघरमध्ये १६ टक्के
  • सिंधुदुर्गमध्ये १८ टक्के
  • पुण्यामध्ये १४ टक्के
  • अहमदनगरमध्ये १४ टक्की
  • लातूरमध्ये १० टक्के
  • नाशिकमध्ये १४ टक्के
  • मुंबई उपनगर- १३ टक्के
  • मुंबई शहर- १३ टक्के
  • रत्नागिरीमध्ये १९ टक्के
  • उस्मानाबादमध्ये १२ टक्के

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर

News Desk

‘फसवी कर्जमाफी’ शेतकऱ्याने लावला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स…

News Desk

फसव्या सरकारचे ‘काउन्ट डाऊन’ सुरु

Adil