HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने जे पेरले तेच उगत आहे- राज ठाकरे

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांऐवजी शाब्दिक हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत,याकडेही राज यांनी लक्ष वेधले. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केले, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही खराखुरा घरचा मोठा आहेर, कॉंग्रसने डिवचले

News Desk

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

News Desk

…तर येत्या काळात भाजपचे काॅंग्रेस हाेईल !

News Desk