HW News Marathi
महाराष्ट्र

महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे बोर्डाने सांगितले सध्या महिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही

मुंबई | उद्या (१६ ऑक्टोबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी महिलांना उद्यापासून रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून, त्यावर रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकार विचारविनिमय करणार आहे. त्यानंतरच महिलांसाठी रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

महिलांना या ट्रेनचा प्रवास करताना क्युआर आर कोडची आश्यकता नसणार आहे. दरम्यान, महिलांना लोकल प्रवासाची मर्यादा असणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत प्रवास करता येणार आहे. आणि संध्याकाळीही ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. मुंबई आणि एमएमआरमधील महिलांवर लोकलमध्ये प्रवेश देण्याच्या महत्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोटबंदी, जीएसटीमुळे शिवसैनिकाची आत्महत्या, शिवसेना केंद्राच्या अविश्वास प्रस्तावाविरोधात जाणार का?

News Desk

संभाजीराजेंनी त्यावेळी संसदेत तोंड का उघडले नाही?, कोळसे-पाटलांचा सवाल

News Desk

“कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका!

News Desk