HW News Marathi
महाराष्ट्र

शिर्डीत शेतक-याला पोलिसांनी केली बेदम मारहान

मुंबईत मंत्रालयात शेतकऱ्याला मारहान झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिर्डीत दोन शेतक-यांना पोलिसांनी बेदम माराहान केल्याची घटना समोर आली आहे. शिर्डी येथील नेवासे तालुक्यातील पाथरवाला गावात ही घटना घडली आहे. मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यावेळी दोन शेतकरयांनी धरणातील पाणी चोरीने शेतात वळवले होते.हरिभाऊ खाटीक आणि संतोष खाटीक असे शेतकरयाचे नाव आहे. चोरीने पाणी वळल्या प्रकरणी पोलिसांनी दोन शेतकरयाना बेदम मारहान केली आहे.यात शेतकरी जखमी झाले आहेत. या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या नागरिकांनी कुकाणे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिला विशेष संदेश!

News Desk

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

News Desk