HW News Marathi
मुंबई

दोन कोटी 90 लाख जुन्या नोटांसह तीघांना अटक

पुणे जुन्या नोटा बदली करण्यासाठी जाणा-या तीन जणांना देहरादून पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागिय पोलिस अधिकारी जीएस माडगूळकर यांना गुप्त माहिती मिळाली होती.तीन जण जुन्यानोटा बदल्यासाठी मुंबईला जाणार आहेत. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली . या तीघांकडून दोन कोटी 90 लाख रुपये जुन्या नोटा जप्त केले आहे.

मोटारीतून जुन्या नोटा नेण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक व अधीक्षकांचे पथक यांना मिळाली. याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. परंतु, तोपर्यंत गाडी लोणावळ्यावरून पुढे निघाली होती. यानंतर पोलिसांनी एमएच 14, सीके 400 या क्रमांकाच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, पुणे एसपी ऑफिसमधील पथकानं उर्से येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव एटीएस पथकाचे सहा्यक निरीक्षक अर्जुन मोहिते, ग्रामीण एटीएसचे घोगुरकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परळमध्ये पेट्रोलपंपच्या बाजूला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

Aprna

वॉशिंग मशीन आणि गुजरातचा ‘निरमा’चा बॅनर; ‘मविआ’चे सरकारविरोधात आंदोलन

Aprna

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालये, व्हेंटीलेटरची गरज आहे

News Desk
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

जाणून घ्या… आपण निवडून दिलेले खासदार लोकसभेत नेमके काय काम करतात, तर किती प्रश्न विचारतात?

News Desk

कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.४ बिलियन डॉलरचे कर्ज मंजूर

News Desk

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

News Desk