HW News Marathi
मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे घेणार मागे, ९ कोटी ४५ लाखांची करणार भरपाई

मुंबई | ३० डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथे झलेली जातीय दंगल हे मा.मुख्यमंत्री फडणवीसांचं अपयश असण्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देत गुन्हे मागे घेऊन तब्बल ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करण्याचा दावा करत सडेतोड उत्तर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भीमा कोरेगाव ला झालेल्या जातीय दंगलीत मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक हानी महाराष्ट्राला झाली असता. या हानीत सर्वसामान्यांसहित पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचाही समावेश आहे.तसेच त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र बंदीचे पडसाद म्हणून ३ कोटींचे नुकसानाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागले.

त्या प्रसंगाच्या संदर्भात ५८ गुन्ह्यात १६५ अटकेत, तसेच अट्रोसिटी कलमानुसार तब्बल ११९९ आरोपीना अटक करण्यात आले. ह्या आकड्यानुसार सध्या फक्त २२ आरोपी अटकेत आहेत. ह्याची भरपाई म्हणून ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करून गुन्हे मागे घेण्याचा निःपक्षपाती निर्णय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 

News Desk

महिंद्रा अँड महिंद्राच्या कामगारांना अच्छे दिन

News Desk

भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा :सुधीर मुनगंटीवार

News Desk
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.

Related posts

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आकडेवारी

swarit

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले

News Desk