HW News Marathi
मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे घेणार मागे, ९ कोटी ४५ लाखांची करणार भरपाई

मुंबई | ३० डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथे झलेली जातीय दंगल हे मा.मुख्यमंत्री फडणवीसांचं अपयश असण्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देत गुन्हे मागे घेऊन तब्बल ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करण्याचा दावा करत सडेतोड उत्तर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भीमा कोरेगाव ला झालेल्या जातीय दंगलीत मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक हानी महाराष्ट्राला झाली असता. या हानीत सर्वसामान्यांसहित पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचाही समावेश आहे.तसेच त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र बंदीचे पडसाद म्हणून ३ कोटींचे नुकसानाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागले.

त्या प्रसंगाच्या संदर्भात ५८ गुन्ह्यात १६५ अटकेत, तसेच अट्रोसिटी कलमानुसार तब्बल ११९९ आरोपीना अटक करण्यात आले. ह्या आकड्यानुसार सध्या फक्त २२ आरोपी अटकेत आहेत. ह्याची भरपाई म्हणून ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करून गुन्हे मागे घेण्याचा निःपक्षपाती निर्णय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk

अखेर युती तुटली

News Desk

वांद्रे लोकल ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरले

News Desk