HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पातळी दिल्ली सारखीच

मुंबई | मुंबईतील (Mumbai) हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून खालवत चाललेली आहे. यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना काळजी घेणे गरजेचे आहेत.

दरम्यान, माझगाव, चेंबूर आणि बीकेसीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या आसपास आहे. माझगावमधील एक्यूआय 313, चेंबूरमध्ये 319 बीकेसीतील एक्यूआय 300 च्यावर आहेत. यामुळे सर्दी, घसा खवखवणे आणि खोकला या समस्या वाढल्या आहेत. मुंबईची हवेच्या गुणवत्तेने दिल्लीची बरोबरी केली आहे.

मुंबईत हवेतील धूलिकणांची पातळी वाढली असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. यामुळे मुंबईकरांनी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, या हवेची पातळी घसरल्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून संप

News Desk

BMC वर ७ मार्चपर्यंत प्रशासक नेमण्यात येणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

Aprna

…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा !

News Desk