HW News Marathi
मुंबई

संतप्त मुंबईकरांनी भाजप मेळाव्याला जाणा-या बस रोखल्या

मुंबई | भाजप स्थापना दिनानिमित देशभरातून भाजप कार्यकर्ते मुंबईत येत आहेत यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. या कोंडीत मात्र मुंबईकरांना बस मिळेनासे झाले आहे. त्यामुळे सतंप्त मुंबईकर भाजप मेळाव्याला जाणा-या बसच रोखून धरले आहे.

महामेळाव्याला येणा-यासांठी भाजप सरकाने स्पेशल ट्रेन आणि बसची सोय केली आहे. मात्र संपुर्ण मुंबईत मात्र वाहातूककोंडी झालीय. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सीएसटीकडून बीकेसीकेडे जाण-या भाजप कर्यकर्त्यांना बस मिळत आहे. पण सामान्य माणसांना बस मिळत नाहीये यामुळे वैतागलेले मुंबईकर बीकेसीकडे जाणा-या बसला रस्त्यावर रोखून ठेवले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस

News Desk

मोनो रेल ऑगस्टमध्ये धावणार

News Desk

परिवहन मंत्री राजीनामा द्या,एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी!: विखे पाटील

News Desk