HW News Marathi
मुंबई

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

मुंबई | खान्देशातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येवरून राजकारण थांबवण्यास तयार नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांचा थेट हात असल्याचा आरोप केला आहे.

रावल यांनी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून मोबदला मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर रावल यांनी मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमच्याकडे रावल यांच्याविरोधातील सबळ पुरावे असून ते न्यायालयात सादर केले जातील, असे मलिक यांनी टिवटद्वारे स्पष्ट केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk

आज पुन्हा मध्य रेल्वेचा खोळंबा, खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे

News Desk

तारळी धरणाच्या व्हॉल्व्हच्या गळतीप्रकरणी दोषींवर कारवाई करणार…

News Desk