HW News Marathi
मुंबई

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

मुंबई | खान्देशातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येवरून राजकारण थांबवण्यास तयार नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांचा थेट हात असल्याचा आरोप केला आहे.

रावल यांनी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून मोबदला मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर रावल यांनी मलिकांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमच्याकडे रावल यांच्याविरोधातील सबळ पुरावे असून ते न्यायालयात सादर केले जातील, असे मलिक यांनी टिवटद्वारे स्पष्ट केले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमनची नैराश्यामुळे आत्महत्या ?

Gauri Tilekar

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या विसर्जन रथावर वादग्रस्त फलक

News Desk

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil
देश / विदेश

कोलकातामधील कालव्यात बस कोसळून, ६ जणांचा मृत्यू

swarit

कोलकाता | पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण आपघात घडला आहे. या अपघातात ६ जणांता मृत्यू झाला असून २२ जाणांपैकी २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घटना घडील आहे. ही बस कोलकाताच्या दिशने जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिली आहे. बस पुलावरील कठड्याला धडक बसल्याने कालव्यात कोसळली आहे.

 

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा, हा तर ओबीसींवर घोर अन्याय !

News Desk

INX Media Case : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, तर ईडीकडून लूकआऊट नोटीस

News Desk

देशातील एकूण कोळसा उत्पादनात ७४.७८ दशलक्ष टनांची वाढ

Aprna