HW News Marathi
मुंबई

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | ‘हल्ला बोल यात्रा’ नसून ही ‘डल्ला मार यात्रा’, ‘देशात सत्ता असताना ज्यांनी ‘डल्ला मारला’ तेच लोक आता ‘हल्ला बोल’ यात्रा काढली आहे’, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार केला आहे. भविष्यात हे लांडगे जातीय दंगली घडवण्याची भिती यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवली.

तुम्ही सत्तेत असताना आरक्षण का नाही दिले, आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण द्यावे आणि दुसऱ्या दिवशी बोलतात की, शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावे,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तारळी धरणाच्या व्हॉल्व्हच्या गळतीप्रकरणी दोषींवर कारवाई करणार…

News Desk

राज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk
मुंबई

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवारांवर टीका करुन येथेच थांबले नाही. तर पुढे ‘मी रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, तर मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे.’ असे बोलून राज ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाढव्याच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस हे वर्गाचे मॉनिटर आहेत. जे इतर विद्यार्थ्यांना आवडत नाहीत, ते फक्त वर्गशिक्षकांनाच आवडतात, असे बोलून देवेंद्र फडणवीस यांचावर टीका केली होती.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

Related posts

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत

News Desk

रेल्वे स्थानकाजवळ डबेवाल्यांसाठी खास सायकल स्टॅण्ड

News Desk

गोरेगावमध्ये इमारत कोसळून १ मृत्यू, ८ जण जखमी

News Desk