HW News Marathi
मुंबई

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | ‘हल्ला बोल यात्रा’ नसून ही ‘डल्ला मार यात्रा’, ‘देशात सत्ता असताना ज्यांनी ‘डल्ला मारला’ तेच लोक आता ‘हल्ला बोल’ यात्रा काढली आहे’, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार केला आहे. भविष्यात हे लांडगे जातीय दंगली घडवण्याची भिती यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवली.

तुम्ही सत्तेत असताना आरक्षण का नाही दिले, आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण द्यावे आणि दुसऱ्या दिवशी बोलतात की, शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावे,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्ताने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन

News Desk

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

News Desk

मनोहर भिडेला अटक करा अन्यथा २६ रोजी मुंबईत मोर्च

News Desk