HW News Marathi
मुंबई

दलाल, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 

 

मुंबई | सौरउर्जा प्रकल्पासाठी प्रशासनाने फळबागांसह संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने तसेच वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतकऱ्यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर विषारी औधष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या शेतकऱ्याला तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासन व जमीन संपादन करणाऱ्या काही दलालामुळे आपल्या हक्काच्या जमीनीची रक्कम मिळत नसल्याची कैफीयत या शेतकऱ्याच्या मुलाने मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपाऱ्यातील स्फोटके प्रकरणी घाटकोपरमध्ये एटीएसकडून एकाला अटक

swarit

#26/11Attack : अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याची माहिती देणाऱ्याला ३५ कोटींचे बक्षीस

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk